पुणे – महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा आणि आषाढी वारीच्या सांस्कृतिक वैभवाचा दस्तऐवज ठरणाऱ्या ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली विशेषांक’चे…
Read More »marathi news
कोल्हापुर – जुन महीना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या सुरुवातीलाचं मुसुळधार पावसाने राज्याला झोडपुन काढले आहे… पूर्ण जून महिन्यात जेवढा पाऊस पडतो,…
Read More »कागल -कागल शहरातील लोहार गल्ली परिसरात बुधवारी रात्री राहत्या घराची भिंत अचानक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.…
Read More »मुंबई – राज्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि निकृष्ट दर्जाच्या दूधविक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम हाती घेतली…
Read More »राधानगरी – राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रात ओलवन-दाजीपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या इमारतीचे अतिवृष्टी व वादळामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध लोकप्रतिनिधी व…
Read More »सांगली -जिल्ल्यात सलग तिसऱ्या विबशी पावसाने हजेरी लावली. सांगली मिरजेसह जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची…
Read More »पुणे – केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज कोणते ना कोणते धक्कादायक खुलासे होत आहेत. आता तर या प्रकरणाने नवीन वळण घेतल्याचे…
Read More »कोल्हापुर – बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुरणी…
Read More »सातारा -सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील भिलार परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धामुनसेवाडी, कासवंड येथे रविवारी…
Read More »मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात…
Read More »









